AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs SA: कॅप्टन निवडणं माझं काम नाही, राहुल द्रविडने स्पष्ट केली भूमिका

"मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एकाखेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर लक्ष केंद्रीत करु शकत नाही"

Ind vs SA: कॅप्टन निवडणं माझं काम नाही, राहुल द्रविडने स्पष्ट केली भूमिका
राहुल द्रविड
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 5:42 PM
Share

सेंचुरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. सेंचुरियनमध्ये पहिली कसोटी रंगणार आहे. या सामन्याआधी आज टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी मीडियाशी संवाद साधला. “आमचं सर्व लक्ष कसोटी मालिकेवर आहे. इथे खेळणं आणि जिंकणं सोप नाहीय” असे द्रविडने सांगितले.

अजिंक्य रहाणेबद्दल द्रविड म्हणाला….

रहाणेसोबत चर्चा सुरु आहे. अंतिम 11 खेळाडूंबद्दल द्रविड म्हणाला की, कुठल्याही खेळाडूला संघाबाहेर करणं सोपं नसतं. प्रत्येक खेळाडू आपल्या फॉर्मवर लक्ष देत आहे.

सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, त्या बद्दल राहुल द्रविड म्हणाला की, सध्या ज्या पद्धतीचे वातावरण आहे, त्यात सराव सामना खेळायला मिळणं इतकं सोप नव्हतं. पण आम्ही सेंटर विकेट सेशन केलं आहे.

कर्णधारपदाबद्दल विचारले प्रश्न कर्णधारपदाच्या मुद्यावरही राहुल द्रविड यांनी आपली बाजू स्पष्ट केली. राहुल द्रविडला मर्यादीत षटकांच्या कर्णधारपदाच्या विषयावर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “कर्णधार निवडण हे माझं नाही, तर निवड समितीचं काम आहे. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी सारखी स्थिती नाही. आमचं सर्व लक्ष कसोटी मालिकेवर आहे”

“मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एकाखेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारावर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. प्रत्येकाची एक भूमिका आहे, त्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत” असे द्रविडने सांगितले. भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना सेंचुरीयनवर होणार आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?