टीम इंडियाच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकने टाळी वाजवली, मग रोहित शर्माने…

टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काल खेळाडू नाराज दिसत होते.

टीम इंडियाच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकने टाळी वाजवली, मग रोहित शर्माने...
ROHIT SHARMAImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 3:02 PM

कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला, त्यानंतर टीममधील अनेक खेळाडूंच्या (Player) चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली. कालच्या समान्यात दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) तुफान फलंदाजी केली. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. कार्तिक कालच्या सामन्यात चुकीचा शॉट मारत असताना बाद झाला. त्याची खेळी पाहून असं वाटतं होतं की, त्याच्याकडून आज मोठी खेळी होणार आहे.

आफ्रिकेच्या फलंदाजांनी कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या 200 च्या वरती गेली. दुसऱ्यांदा फलंदाजी करीत असताना दिनेश कार्तिक शिवाय एकाही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.

टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काल खेळाडू नाराज दिसत होते. कालपासून गोलंदाजांवरती जोरदार टीका सुरु आहे. कारण आशिया चषकापासून गोलंदाजांची कामगिरी खराब सुरु झाली आहे. कालच्या सामन्यात गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली.

ज्यावेळी रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक मैदानात आले, त्यावेळी दोघांची मस्ती तिथं पाहायला मिळाली. ज्यावेळी रोहित कार्तिकला चुकीच्या पद्धतीने कसा बाद झाला हे सांगतं होता.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.