AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाचं आवडतं गाणं, पण तयार होऊनही 34 वर्षे रिलीज झालं नाही, नंतर ठरलं प्रचंड सुपरहिट, ऐकताच लोक…

1960 मधील सर्वात सुपरहिट गाणं, पण ते रिलीज झालेच नाही. थेट 34 वर्षानंतर पंकज उधास यांनी रिलीज करताच ठरलं प्रचंड लोकप्रिय. आजही ऐकू येताच लोक गुणगुणतात.

| Updated on: Jul 28, 2026 | 1:32 PM
Share
1960 मध्ये तयार झालेलं गाणं, मुकेश यांनी गायलं पण ते रिलीज नाही झालं. पण 34 वर्षानंतर पंकज उधास यांनी त्याच गाण्याला केलं अमर. आजही लोक त्या गाण्याचे संगीत ऐकताच गुणगुणतात.

1960 मध्ये तयार झालेलं गाणं, मुकेश यांनी गायलं पण ते रिलीज नाही झालं. पण 34 वर्षानंतर पंकज उधास यांनी त्याच गाण्याला केलं अमर. आजही लोक त्या गाण्याचे संगीत ऐकताच गुणगुणतात.

1 / 5
गझलसम्राट पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक गाणी अजरामर केली. त्यापैकी 'ना कजरे की धार' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मात्र या लोकप्रिय गाण्याचा इतिहास अनेकांना माहीत नाही.

गझलसम्राट पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक गाणी अजरामर केली. त्यापैकी 'ना कजरे की धार' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मात्र या लोकप्रिय गाण्याचा इतिहास अनेकांना माहीत नाही.

2 / 5
हे गाणे प्रत्यक्षात 1960 च्या दशकात संगीतकार जोडी कल्याणजी–आनंदजी यांनी संगीतबद्ध केले होते. त्या काळात हे गाणे प्रसिद्ध गायक मुकेश यांनी रेकॉर्डही केले होते. मात्र ज्या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते, तो चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणे प्रदर्शित होऊ शकले नाही.

हे गाणे प्रत्यक्षात 1960 च्या दशकात संगीतकार जोडी कल्याणजी–आनंदजी यांनी संगीतबद्ध केले होते. त्या काळात हे गाणे प्रसिद्ध गायक मुकेश यांनी रेकॉर्डही केले होते. मात्र ज्या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते, तो चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणे प्रदर्शित होऊ शकले नाही.

3 / 5
काही वर्षांनंतर संगीतकार विजू शाह यांनी ही जुनी धून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिग्दर्शक राजीव राय यांच्या 'मोहरा' या सुपरहिट चित्रपटात या गाण्याला नव्याने सादर केले. पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या आवाजातील 'ना कजरे की धार' प्रचंड गाजले आणि आजही ते सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

काही वर्षांनंतर संगीतकार विजू शाह यांनी ही जुनी धून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिग्दर्शक राजीव राय यांच्या 'मोहरा' या सुपरहिट चित्रपटात या गाण्याला नव्याने सादर केले. पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या आवाजातील 'ना कजरे की धार' प्रचंड गाजले आणि आजही ते सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

4 / 5
या गाण्याचे चित्रिकरण अभिनेता सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांच्यावर करण्यात आले होते. मोहरा चित्रपटातील 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' आणि 'टिप टिप बरसा पानी' यांसारख्या गाण्यांप्रमाणेच 'ना कजरे की धार' हे गाणेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

या गाण्याचे चित्रिकरण अभिनेता सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांच्यावर करण्यात आले होते. मोहरा चित्रपटातील 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' आणि 'टिप टिप बरसा पानी' यांसारख्या गाण्यांप्रमाणेच 'ना कजरे की धार' हे गाणेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

5 / 5
Follow Us
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला