AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते एव्हरग्रीन गाणे ऐकताच येते लता मंगेशकर यांची आठवण, पण गाण्याची खरी गायिकाच वेगळी

शम्मी कपूर-मुमताज यांचे एक एव्हरग्रीन गाणे आहे. हे गाणे ऐकताच लोकांना लता दिदींची आठवण येते. पण सत्य परिस्थिती फार वेगळी आहे. हे गाणे लता दिदींनी नाही तर दुसऱ्या एका गायिकेने गायले आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 12:26 PM
Share
गानकोकिळा लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची एव्हरग्रीन गाणी आजही आपल्या हृदयात वसलेली आहेत. लतादिदींनंतर इंडस्ट्रीत अनेक दिग्गज गायिका आल्या, पण कोणालाही गानकोकिळा ही उपाधी मिळू शकली नाही. याच इंडस्ट्रीत एक अशी गायिकाही होती, जिची तुलना कायम लता मंगेशकर यांच्याशी करण्यात आली. गायिकेकडे गाण्यांच्या ऑफरही तेव्हाच येत असत, जेव्हा एखादा संगीत दिग्दर्शक लता मंगेशकरसोबत काम करू शकत नव्हता. कधी कधी तर लता मंगेशकर यांच्या तारखा जुळत नसत मग दिग्दर्शक या गायिकडे जायचे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव सुमन कल्याणपूर असे आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची एव्हरग्रीन गाणी आजही आपल्या हृदयात वसलेली आहेत. लतादिदींनंतर इंडस्ट्रीत अनेक दिग्गज गायिका आल्या, पण कोणालाही गानकोकिळा ही उपाधी मिळू शकली नाही. याच इंडस्ट्रीत एक अशी गायिकाही होती, जिची तुलना कायम लता मंगेशकर यांच्याशी करण्यात आली. गायिकेकडे गाण्यांच्या ऑफरही तेव्हाच येत असत, जेव्हा एखादा संगीत दिग्दर्शक लता मंगेशकरसोबत काम करू शकत नव्हता. कधी कधी तर लता मंगेशकर यांच्या तारखा जुळत नसत मग दिग्दर्शक या गायिकडे जायचे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव सुमन कल्याणपूर असे आहे.

1 / 5
सुमन कल्याणपूर कधीही लता मंगेशकर यांच्या सावलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत. आयुष्यभर त्यांची तुलना लता दीदींशी होत राहिली. अनेक गाणी अशी आहेत, जी आजही लोक लता मंगेशकर यांची समजतात, पण त्यामागील खरा आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे. आज आम्ही शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या सुपरहिट गाण्याबद्दल चर्चा करणार आहोत.

सुमन कल्याणपूर कधीही लता मंगेशकर यांच्या सावलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत. आयुष्यभर त्यांची तुलना लता दीदींशी होत राहिली. अनेक गाणी अशी आहेत, जी आजही लोक लता मंगेशकर यांची समजतात, पण त्यामागील खरा आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे. आज आम्ही शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या सुपरहिट गाण्याबद्दल चर्चा करणार आहोत.

2 / 5
शम्मी कपूर आणि मुमताज यांचे ते एव्हरग्रीन सुपरहिट गाणे जे त्या संपूर्ण काळाची ओळख बनले होते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबां पर’ हे गाणे ७० च्या दशकाची ओळख होते. हे गाणे चित्रपट ब्रह्मचारीचे आहे. यात शम्मी कपूर आणि मुमताज यांनी लीड रोल केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भप्पी सोनी यांनी केले होते. चित्रपट ‘ब्रह्मचारी’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होता आणि त्याची गाणी देखील हिट ठरली होती.

शम्मी कपूर आणि मुमताज यांचे ते एव्हरग्रीन सुपरहिट गाणे जे त्या संपूर्ण काळाची ओळख बनले होते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबां पर’ हे गाणे ७० च्या दशकाची ओळख होते. हे गाणे चित्रपट ब्रह्मचारीचे आहे. यात शम्मी कपूर आणि मुमताज यांनी लीड रोल केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन भप्पी सोनी यांनी केले होते. चित्रपट ‘ब्रह्मचारी’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होता आणि त्याची गाणी देखील हिट ठरली होती.

3 / 5
शम्मी कपूर आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलेले गीत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते. याचे संगीत शंकर जयकिशन यांनी दिले होते आणि बोल शैलेंद्र यांनी लिहिले होते. गाणे त्या काळात जबरदस्त लोकप्रिय झाले होते. चहाच्या टपरीपासून ते रेडिओपर्यंत सर्वत्र फक्त हेच गीत ऐकू येत होते.

शम्मी कपूर आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलेले गीत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते. याचे संगीत शंकर जयकिशन यांनी दिले होते आणि बोल शैलेंद्र यांनी लिहिले होते. गाणे त्या काळात जबरदस्त लोकप्रिय झाले होते. चहाच्या टपरीपासून ते रेडिओपर्यंत सर्वत्र फक्त हेच गीत ऐकू येत होते.

4 / 5
हे गीत जरी सुमन कल्याणपूर यांनी गायले असले, तरी ते ऐकणाऱ्या बहुतेक लोकांना असे वाटत होते की या गाण्याला लता मंगेशकर यांचा आवाज आहे. हे एकमेव असे गाणे नव्हते. सुमन आणि लता यांचा आवाज इतका सारखा होता की अनेकदा लोक फसवत असत. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४० गाण्यांना आवाज दिला. यापैकी बहुतेक गाणी त्यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गायली होती.

हे गीत जरी सुमन कल्याणपूर यांनी गायले असले, तरी ते ऐकणाऱ्या बहुतेक लोकांना असे वाटत होते की या गाण्याला लता मंगेशकर यांचा आवाज आहे. हे एकमेव असे गाणे नव्हते. सुमन आणि लता यांचा आवाज इतका सारखा होता की अनेकदा लोक फसवत असत. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४० गाण्यांना आवाज दिला. यापैकी बहुतेक गाणी त्यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गायली होती.

5 / 5
Follow Us
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत