AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: पुढच्या विश्वचषकात युवा खेळाडूंना संधी द्यावी, विरेंद्र सेहवागचं खळबळजनक वक्तव्य

न्यूझिलंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका करण्यात येत आहे.

T20 World Cup: पुढच्या विश्वचषकात युवा खेळाडूंना संधी द्यावी, विरेंद्र सेहवागचं खळबळजनक वक्तव्य
Virendra sehwagImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 12, 2022 | 10:50 AM
Share

मुंबई : आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा ऑस्ट्रे्लिया आणि आफ्रिका यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी दिली होती. त्यावेळी सुद्धा टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) संपातला होता. टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी सुद्धा त्यावेळी निवड समितीवर टीका केली होती. विशेष म्हणजे नंतर त्याच खेळाडूंना पुन्हा विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) संधी देण्यात आली. त्यावेळी सुद्धा रवी शास्त्री, कपिल देव, सुनील गावस्कर आणि सेहवाग या टीम इंडियाच्या खेळाडूंनी निवड समितीला अनेक प्रश्न केले होते.

न्यूझिलंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे ज्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंवर जोरदार टीका झाली आहे.

विरेंद्र सेहवागने टीम इंडियाला नेहमी चुकीच्यावेळी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ले दिले आहेत. तसेच तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. विश्वचषक स्पर्धेत सोशल मीडियावर सेहवागच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

टीम इंडियात नव्या खेळाडूंना संधी द्यायला हवी असं वक्तव्य सेहवागने केलं आहे. अद्याप विरेंद्र सेहवागने कोणत्याही वरिष्ठ खेळाडूचं नाव घेतलेलं नाही.

क्रिकबजशी बोलनाता सेहवाग म्हणाला की, ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी टीम इंडियामध्ये कोणताही अनुभवी खेळाडू नव्हता. सगळे युवा खेळाडू टीममध्ये होते. त्यामुळे पुढच्या विश्वचषकाच्यावेळी टीम इंडियामध्ये सिनिअर खेळाडूंची गरज नाही.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...