AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये अनेकांना हर्षवायू, गद्दारांचा चौका-चौकात जल्लोष

क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. भारताच्या या पराभवानंतर देशातील गद्दारांचे चेहरे समोर आले आहेत.

भारताच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये अनेकांना हर्षवायू, गद्दारांचा चौका-चौकात जल्लोष
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 11, 2019 | 1:11 PM
Share

श्रीनगर : क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. भारताच्या या पराभवानंतर देशातील गद्दारांचे चेहरे समोर आले आहेत. भारताचा पराभव होताच, काश्मीरमधील गद्दारांनी हर्षवायू झाल्यासारखं, जल्लोष साजरा केला. भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं. भारतात राहून, भारतात कमावून, भारताचं खाऊन पाकिस्तानचं गुणगुण गाणारे गद्दारच आहेत, अशी प्रतिक्रिया देशभरात उमटत आहे.

श्रीनगरमधील नौहट्टा चौकातील एक चित्र समोर आलं, ज्यामध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर गद्दारांची टोळी जल्लोषासाठी जमली होती. भारताच्या पराभवाचा जल्लोष फटाके फोडून साजरा करण्यात आला.

जम्मू काश्मीर युनिव्हर्सिटीतही टीम इंडियाच्या पराभवानंतर शिट्या-टाळ्या वाजवण्यात आल्या. इतकंच नाही तर या गद्दारांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही रॅली काढली.

इतकंच नाही तर जम्मू काश्मीरच्या अनेक चौकाचौकात हे चित्र पाहायला मिळत होतं. आतषबाजी झालीच शिवाय पाकिस्तानचे झेंडेही फडकावण्यात आले. या चित्रामुळे देशात राहणाऱ्या गद्दारांचं पाकिस्तान प्रेम दिसत होतं.

ईद-दिवाळीप्रमाणे इथे फटाके फोडण्यात येत होते. भारताच्या पराभवानंतर जल्लोष करणाऱ्यांना देशाचे दुष्मन म्हणायचं नाही तर काय, असा प्रश्न आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली