AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: या 2 खेळाडूंसाठी बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका अत्यंत महत्त्वाची, आता चुकी झाली तर करिअर…!

सगळ्या खेळाडूंसाठी मालिका महत्त्वाची...

IND vs BAN: या 2 खेळाडूंसाठी बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका अत्यंत महत्त्वाची, आता चुकी झाली तर करिअर...!
Team india
| Updated on: Dec 02, 2022 | 12:19 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात परवापासून मालिका सुरु होत आहे. त्यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू बांगलादेशला काल रवाना झाले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि वॉशिंग्टन हे दोन खेळाडू आज ढाका येथे दाखल होणार आहेत. टीम इंडियातील खेळाडूंसाठी सद्याची मालिका अत्यंत गरजेची आहे. कारण बीसीसीआय प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडे लक्ष ठेऊन आहे.

शिखर बांगलादेश दौऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे, त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत संधी मिळवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूझिलंड दौऱ्यात दोन मॅचमध्ये पाऊस पडल्यामुळे एकदिवसीय मालिका न्यूझिलंड टीमने जिंकली.

टीम इंडियाचा विकेटकीपर पंतसाठी सुद्धा सध्याचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी देण्यात आली होती. परंतु खराब कामगिरी केल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. न्यूझिलंड दौऱ्यात सुद्धा त्याला चांगली खेळी करता आली नाही. पुढची विश्वचषक स्पर्धा त्याला खेळायची असल्यास चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.

बांगलादेश विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर. कुलदीप सेन.

बांगलादेश विरुद्ध भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.