AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बायकांना कंटाळला, तिसरी आणली… तरीही मन भरेना, चौथीसोबत सुहागरातीचे स्वप्न पाहिले अन्…

एखाद्या व्यक्तीला दारू किंवा पान सुपाऱ्यांचे व्यसन असते हे आपण ऐकतो. पण एखाद्या व्यक्तीला लग्नाचा नाद लागला आहे हे कधी ऐकले आहे का? नाही ना. पण खरच एका व्यक्तीला लग्नाचा नाद लागला होता. त्याने एक-दोन नव्हेत तर चार लग्न केली. आता पुढे नेमकं काय झालं वाचा...

दोन बायकांना कंटाळला, तिसरी आणली... तरीही मन भरेना, चौथीसोबत सुहागरातीचे स्वप्न पाहिले अन्...
MarriageImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 15, 2025 | 5:22 PM
Share

अनेकदा तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिले असेल की एका व्यक्तीच्या दोन किंवा तीन बायका असतात. एक घरी असते. एक बाहेरची असते. काही दिवस नवरा घरातल्या बायकोबरोबर राहतो. काही दिवस बाहेरच्या बायकोबरोबर राहतो. पण, एका व्यक्तीला अगदी विचित्र लग्न करण्याचा नाद लागला आहे. पहिल्या बायकोला कंटाळल्यानंतर त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर दुसरी बायको आणली. आता तिच्यापासूनही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर चोरून तिसरी बायको आणली. आता त्याने चौथे लग्न करण्याची तयारी केली. सुहागरातपर्यंतचे स्वप्ने रचले होते. पण, त्यापूर्वीच ही बाब तिसर्‍या बायकोला कळाली. नंचर तिने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले.

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील ही घटना आहे. मझोला पोलीस स्टेशन परिसरातील कांशीराम नगरचा येथे हा प्रकार घडला आहे. येथील रहिवासी सईदाने आपल्या नवरा रजाबुलवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की मैनाठेरच्या तख्तपुर अल्लाह उर्फ नानपुर गावातील रहिवासी रजाबुलने स्वतःला अविवाहित सांगून तिच्याशी लग्न केले होते. नंतर कळाले की त्याचे यापूर्वीच दोन स्त्रियांशी लग्न करून झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत.

तिसऱ्यांदा केले लग्न

महिलेने सांगितले की पाच वर्षांपूर्वी तिचे रजाबुलशी लग्न झाले. लग्नानंतर रजाबुलने तिला करुला येथे भाड्याच्या घरात ठेवले. सईदाने सांगितले की जेव्हा ती आपल्या सासरी गेली, तेव्हा तिला रजाबुलच्या भूतकाळाबद्दल कळाले. त्याने पहिले लग्न एका हिंदू मुलीशी केले होते आणि तिला सोडल्यानंतर दुसर्‍या युवतीशी लग्न केले, ज्याच्यापासून त्याला दोन मुले आहेत. जेव्हा तिच्यापासूनही मन भरले तेव्हा तिला आणले. तिच्याशी तिसरे लग्न केले.

महिलेने केली पोलिसात तक्रार

सईदाने म्हटले की रजाबुलने स्वतःला अविवाहित सांगून फसवून लग्न केले होते. लग्नानंतरच कळाले की ती त्याची तिसरी बायको आहे. जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी नवऱ्या विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.