Kolhapur | केंद्रीय पथकाचा आज राज्यात आढावा, कोल्हापुरातील नुकसानीची पाहणी करणार

कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. केंद्राचं पथक आज कोल्हापूरला येणार आहे. पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात पथकाकडून नुकसानीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट मात्र नाहीत.

Kolhapur | केंद्रीय पथकाचा आज राज्यात आढावा, कोल्हापुरातील नुकसानीची पाहणी करणार
| Updated on: Oct 05, 2021 | 9:29 AM

कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. केंद्राचं पथक आज कोल्हापूरला येणार आहे. पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात पथकाकडून नुकसानीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट मात्र नाहीत. महापुराच्या दोन महिन्यानंतर येणार केंद्राच पथक कोणती पाहणी करणार आणि काय माहिती घेणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.