Special Report | केरळमधील पावासाचे थैमान, पर्यटनस्थळं पुढील सूचनेपर्यत बंद
केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबई : केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच नागरिकांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

