Special Report | केरळमधील पावासाचे थैमान, पर्यटनस्थळं पुढील सूचनेपर्यत बंद
केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबई : केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच नागरिकांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

