Special Report | केरळमधील पावासाचे थैमान, पर्यटनस्थळं पुढील सूचनेपर्यत बंद
केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबई : केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच नागरिकांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
Latest Videos
Latest News