Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्के घसरला आकडा?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचा एकूण निकाल काही टक्क्यांनी घसरला आहे.
महाराष्ट्र बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बारावीच्या निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहि ती देण्यात आली. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ

