Nana Patole | अर्थहीन बजेटमुळे देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन : नाना पटोले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे बजेट अर्थहीन असल्याचा आरोप केला.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे बजेट अर्थहीन असल्याचा आरोप केला. तसेच देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Feb 02, 2022 09:39 AM
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

