Nana Patole | अर्थहीन बजेटमुळे देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन : नाना पटोले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे बजेट अर्थहीन असल्याचा आरोप केला.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे बजेट अर्थहीन असल्याचा आरोप केला. तसेच देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Feb 02, 2022 09:39 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

