AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane | मुंबईनंतर आता ठाण्यात तरंगते हॉटेल, गायमुख खाडीवर तरंगत्या हॉटेलची संकल्पना

महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे.

Thane | मुंबईनंतर आता ठाण्यात तरंगते हॉटेल, गायमुख खाडीवर तरंगत्या हॉटेलची संकल्पना
thane floating hotel
| Updated on: Jul 04, 2021 | 10:32 AM
Share

ठाणे : महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे. सोमवारपासून या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ हे तरंगते हॉटेल सुरू होणार आहे. सध्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून यामध्ये सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगत्या हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे. (Thane First floating hotel will start from Monday)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.