AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला

| Updated on: May 19, 2021 | 10:53 AM
Share

Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तौक्ते चक्रीवादळामुळे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कोकण, रायगडमध्ये नुकसान झालं असलं तरी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला, तानसा, विहार या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.