Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तौक्ते चक्रीवादळामुळे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कोकण, रायगडमध्ये नुकसान झालं असलं तरी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला, तानसा, विहार या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
