Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तौक्ते चक्रीवादळामुळे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कोकण, रायगडमध्ये नुकसान झालं असलं तरी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला, तानसा, विहार या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Follow Us
Latest Videos
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,