Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तौक्ते चक्रीवादळामुळे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कोकण, रायगडमध्ये नुकसान झालं असलं तरी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला, तानसा, विहार या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..