दोन महिन्यात 700 निर्णय, शेतकरी, कामगारांवर फोकस; मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
शिक्षण, हेल्थ, पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं.
मुंबई: आमचं सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत. हे सांगताना मला आनंद होतोय. त्यात समाजातील प्रत्येक वर्गाला सामील केलं आहे. शेतकरी (farmer), कामगार आदी वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण, हेल्थ (health), पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknatth shinde) यांनी केलं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

घरून पळाली, लग्नापूर्वीच झाली प्रेग्नंट, दोनदा लग्नही केलं.. या अभिनेत्रीचं आयुष्य म्हणजे वादळ

रेस्टॉरंटमधलं प्रेम अन् लग्न, बॉबी देओलची बायको यशस्वी उद्योजिका

श्रेयसच्या बर्थ डे ला धनश्री चहलने काय गिफ्ट दिलं? पुन्हा दिसलं दोघांमधलं कनेक्शन

चिप्स खाण्याचे शौकिन असाल तर सावध व्हा

IPL 2024: आयपीएलची 'मल्लिका'

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेतील काही क्षण
Latest Videos