दोन महिन्यात 700 निर्णय, शेतकरी, कामगारांवर फोकस; मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?

शिक्षण, हेल्थ, पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं.

दोन महिन्यात 700 निर्णय, शेतकरी, कामगारांवर फोकस; मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
| Updated on: Sep 16, 2022 | 1:59 PM

मुंबई: आमचं सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात आम्ही 700 निर्णय घेतले आहेत. हे सांगताना मला आनंद होतोय. त्यात समाजातील प्रत्येक वर्गाला सामील केलं आहे. शेतकरी (farmer), कामगार आदी वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण, हेल्थ (health), पर्यावरण, कृषी यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला तुमची गरज पडेल. तुमच्या सहकार्याची गरज पडेल. तुमचं सहकार्य असंच राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknatth shinde) यांनी केलं. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.