AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story | बारावी पास शेतकऱ्याने बडीशेप लागवडीतून मिळवला मोठा नफा, वर्षाकाठी करतो 25 लाखांची कमाई

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील इशाक अली आज बडीशेपची शेती करून श्रीमंत झाला आहे. यापूर्वी तो कापूस, गहू यासह इतर पिकेही घेत असे. (Twelth pass farmer earns huge profit from dill cultivation, earns Rs 25 lakh per annual)

Success Story | बारावी पास शेतकऱ्याने बडीशेप लागवडीतून मिळवला मोठा नफा, वर्षाकाठी करतो 25 लाखांची कमाई
बारावी पास शेतकऱ्याने बडीशेप लागवडीतून मिळवला मोठा नफा
| Updated on: Mar 30, 2021 | 5:58 PM
Share

नवी दिल्ली : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, कृषी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ अनेकदा पारंपारिक शेतीत नवीन पिके घेण्याचा सल्ला देतात. त्यापासून प्रेरित होऊन राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील इशाक अली आज बडीशेपची शेती करून श्रीमंत झाले आहेत. यापूर्वी तो कापूस, गहू यासह इतर पिकेही घेत असे. चला तर मग जाणून घेऊया इशाक अलीची यशोगाथा, ज्याला राजस्थानचा ‘सॉफ किंग’ म्हणतात. (Twelth pass farmer earns huge profit from dill cultivation, earns Rs 25 lakh per annual)

वर्षाला 25 लाख रुयांची कमाई

बारावीपर्यंत शिकलेल्या इशाक यांनी 2007 मध्ये बडीशेप लागवडीस सुरवात केली. पूर्वी ते वडिलांसोबत पारंपारिक शेती करीत असे. सुमारे 15 एकर जमिनीवर बडीशेपची लागवड केली आहे, ज्यामधून दरवर्षी ते 25 टन उत्पादन घेतात. यामुळे ते सुमारे 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवतात. म्हणूनच त्यांना राजस्थानचा ‘बडीशेप किंग’ म्हणून संबोधले जात आहे. देशभरातून बरेच शेतकरी त्यांच्याकडून बडीशेपचे बियाणे घेतात. यामुळेच आजूबाजूच्या इतर भागातील शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.

आबू बडीशेप 440 वाण विकसित

एक एकर जमिनीत बडीशेप लागवडीसाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च येत असल्याचे इशाक यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका सुधारीत जातीच्या बडीशेपची पेरणी केली. बडीशेप शेती व्यतिरिक्त इशाक स्वत: ची नर्सरी देखील चालवतात. आज ते 50 हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. या व्यतिरिक्त इशाक यांनी स्वत: ‘अबू बडीशेप 440’ विकसित केली आहे. राजस्थानात तसेच गुजरातमध्येही या जातीची मागणी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

क्यारिया दरम्यान 7 फूट अंतर

कोणतेही नवीन पीक उगवण्यापूर्वी ते पीक आपल्या जमिनीसाठी योग्य आहे की नाही याची माहिती घेणे आवश्यक आहे. इशाक यांनीही बडीशेप लागवडीपूर्वी बियाणे, पेरणी व सिंचनाचे प्रशिक्षण घेतले आहे. हेच कारण आहे की ते बंपर उत्पादन घेण्यास सक्षम आहेत. त्यांनी सांगितले की जिथे लोक सामान्यतः एका जातीची बडीशेप लागवडीसाठी 2-3 फूटाचे अंतर ठेवतात, परंतु इशाक यांनी हे अंतर 7 फूट ठेवतो. यामुळे उत्पादनही अधिक मिळते. (Twelth pass farmer earns huge profit from dill cultivation, earns Rs 25 lakh per annual)

इतर बातम्या

Photo : भारतासारखे सख्खे शेजारी मिळाल्याने लकी, भूतानच्या गोड चिमुरडीकडून आभार कशासाठी?

NIOS Admission 2021 : माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील प्रवेशासाठी अर्जासाठी 1 एप्रिलपासून प्रक्रिया सुरू

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.