AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushman Card: वर्षभरात अनेकदा घेता येतो 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? नियम सांगतो काय?

Ayushman Card: वर्षभरात अनेकदा घेता येतो का 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? आयुष्यमान कार्ड योजनेचा हा फायदा माहिती आहे का? काय सांगतो नियम?

Ayushman Card: वर्षभरात अनेकदा घेता येतो 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? नियम सांगतो काय?
आयुष्यमान कार्डImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 14, 2026 | 4:43 PM
Share

Ayushman Card: आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी आयुष्यमान कार्ड आरोग्य सुरक्षा सुविधा ही एक चांगली योजना आहे. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते. यादीत असलेल्या खासगी रुग्णालयात ही सुविधा देण्यात येते. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की या कार्डचा उपयोग वर्षभरात किती वेळा करता येतो. वर्षभरात अनेकदा घेता येतो का 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार? काय सांगतो नियम?

उपचारांच्या संख्येवर कोणतीही निश्चित मर्यादा नाही

योजनेतंर्गत उपचारांच्या संख्येवर मर्यादा नाही. उपचारांची कोणतीच निश्चित मर्यादा नाही. लाभार्थी त्याच्या गरजेनुसार, वर्षभरात अनेकदा कार्डचा वापर करता येतो. पण हा खर्च करण्यासाठी पाच लाखांची मर्यादा निश्चित आहे. पाच लाखांच्या मर्यादेत वार्षिक खर्च करता येतो. म्हणजे या योजनेतंर्गत पाच लाखांच्या मर्यादेपर्यंत जितक्यांदा गरज आहे, तोपर्यंत उपचार घेता येतो.

कसे तयार करता येते हे कार्ड

आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी अर्जदाराला जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल. तिथे ऑपरेटर अगोदर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासतो. तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थी काही वेळेत आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो.

गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी योजना

ही योजना खास करून गरीब आणि गरजू कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. जे लोक संघटित क्षेत्रासाठी काम करतात. नियमीतपणे आयकर भरतात. पगारदार आहेत आणि त्यांचा पीएफ कपात होते. ते या योजनेसाठी पात्र समजल्या जातात. तर ईएसईसी (ESIC) लाभ घेणाऱ्या आणि सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. हे सर्व या योजनेच्या परीघाबाहेर आहेत.

या कागदपत्रांची आवश्यकता

आधार कार्ड

रेशन कार्ड

इनकम सर्टिफिकेट

मोबाइल क्रमांक

पासपोर्ट साईज फोटो

आयुष्यमान भारत योजनेसाठी असा करा अर्ज

आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत साईटला भेट द्या.

नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ अथवा ‘Apply’ येथे क्लिक करा.

नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड ही माहिती नोंदवा.

सर्व कागदपत्रे अपलोड करा.

पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.

त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.