AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात महाभरती, दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणाली लागेल.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात महाभरती, दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Jan 18, 2024 | 12:16 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. हेच नाही तर दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एएससी दक्षिण सेंटर 2ATC साठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरती जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. हे या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फिस भरावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवारा हा दहावी पास असायला हवा. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

अर्ज करताना लक्षात ठेवा की, अर्जासोबतच तुम्हाला तुमच्या सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 फेब्रुवारी 2024 आहे. पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र दक्षिण 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.