AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS: आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड अग्रेसर, महाराष्ट्रातून 6.1 टक्के अधिकारी, गुजरातचे किती?

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयएएस अधिकारी पदावर कोणत्या राज्यातून किती जणांची निवड झाली याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

IAS: आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड अग्रेसर, महाराष्ट्रातून 6.1 टक्के अधिकारी, गुजरातचे किती?
यूपीएससी
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 18, 2021 | 10:16 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयएएस अधिकारी पदावर कोणत्या राज्यातून किती जणांची निवड झाली याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अशोक विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांकडून यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधन अहवालानुसार सर्वाधिक आयएस अधिकारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून आलेले आहेत. तर, महाराष्ट्रातून आयएएस होण्याच प्रमाण 6.01 टक्के आहे. गुजरातमधून 1.2 टक्के आयएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

महाराष्ट्रातून किती आयएएस

अशोक विद्यापीठाच्या संशोधन अहवालात 1951 ते 2020 या कालावधीमध्ये राज्यांमधून किती आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून 6.1 टक्के आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. तर, सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशचं आहे.

सर्वाधिक आयएएस उत्तर प्रदेश उत्तराखंडमधून

उत्तर प्रदेशातून आणि उत्तराखंडमधून 15.8 टक्के, त्या खालोखाल बिहार झारखंडच्या एकत्रित आकडेवारीनुसार तिथून 10.7 टक्के आयएएस अधिकाऱ्यांची निवड झालीय. राजस्थानमधून 7.5 टक्के, महाराष्ट्रातून 6.1 टक्के, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामधून 6 टक्के आणि तामिळनाडूमधून 6.8 टक्के, कर्नाटकातून 3.9 टक्के, ओडिशातून 4.5 टक्के, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून 3.3 टक्के, गुजरातमधून 1.2 टक्के आयएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

केरळमधून 4.6, पश्चिम बंगालमधून2.6 टक्के, हरयाणातून 4.3, पंजाबमधून 6.3 टक्के, हिमाचल प्रदेशातून 1.7 टक्के, जम्मू काश्मीरमधून 1.1 टक्के , दिल्लीतून 8 टक्के, गोव्यातून 0.2 टक्के, आसाममधून 1.1 टक्के, अरुणाचल प्रदेशातून 0.17,नागालँडमधून 0.38, मणिपूर 0.72, मिझोरममधून 0.42, त्रिपुरामधून 0.04, मेघालयमधून 0.65 आयएएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

1951 ते 2020 पर्यंत 5255 अधिकाऱ्यांची निवड

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आतापर्यंत 1951 ते 2020 या कालावधीमध्ये 5255 जणांची आयएएस म्हणून निवड करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

MPSC Exam | कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, प्रशासन विभागाकडून जीआर जारी

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?

Ashok University research show how many IAS selected from 1952 to 2020 from various states

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक