AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी आहे.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 05, 2024 | 1:17 PM
Share

मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. रेल्वे विभागाकडून ही एकप्रकारची मेगा भरतीच राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. sr.indianrailways.gov.in.या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर लगेचच करा अर्ज.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 2500 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 24 वयापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही लागणार आहे. ही भरती प्रक्रिया 2890 पदांसाठी होत आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. आयटीआयच्या मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.