AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी आहे.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 05, 2024 | 1:17 PM
Share

मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. रेल्वे विभागाकडून ही एकप्रकारची मेगा भरतीच राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. sr.indianrailways.gov.in.या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर लगेचच करा अर्ज.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 2500 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 24 वयापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही लागणार आहे. ही भरती प्रक्रिया 2890 पदांसाठी होत आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. आयटीआयच्या मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.