AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी आहे.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 05, 2024 | 1:17 PM
Share

मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. रेल्वे विभागाकडून ही एकप्रकारची मेगा भरतीच राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. sr.indianrailways.gov.in.या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर लगेचच करा अर्ज.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 2500 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 24 वयापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही लागणार आहे. ही भरती प्रक्रिया 2890 पदांसाठी होत आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. आयटीआयच्या मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे.

ड्रग्ज प्रकरणाला जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट.
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी.