AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Apr 15, 2024 | 7:38 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. आज या भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

संगणक ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट आणि शिकाऊ उमेदवारांची पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे. हेच नाही तर आयटीआय पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

https://mumbaiport.gov.in/ या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज उमेदवारांना केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, माझगाव मुंबई येथे पाठवावी लागतील. ही भरती प्रक्रिया एकून 62 पदांसाठी पार पडत आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अजिबात वेळ वाया न घालता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.