Jalgaon – नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon -  नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकललेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 11:09 AM

जळगाव – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळ्या नद्यांना अधिक पाणी आहे. त्याचबरोबर उशिरा सुरु झालेल्या पावसाने जुलै महिन्यात धरणे भरली आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कायम वाढ आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक तरुण जनावरे चारायला गेला होता. घरी येताना काही जनावरे आतमध्ये गेलेली बाहेर येत नव्हती. ती काढण्यासाठी तरुणाने प्रयत्न केले, परंतु काही केल्याने जनावरे बाहेर येत नसल्याने त्यांने नदीच्या (River) काठावर बसून प्रयत्न केले. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत कोसळला. त्यावेळी तिथं त्या तरुणासोबत त्याचा चुलत भाऊ देखील होता. त्याने आरडाओरड केली पण तो कुठेच दिसून आला नाही. काहीवेळाने तरूणाचा मृतदेह (deadbody) पाण्यात तरंगू लागला.

नदीच्या पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगांव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील सुपेश खंडेराव या 17 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना घडली आहे. यामुळे मडाखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक सूपेश हा आपल्या चुलत भावासोबत नदी जवळील गायरान जमिनीवर आपली जनावरे चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी जनावरे पाणी पिण्यासाठी नदीत गेले असता त्यातील गाय खोल पाण्यात उतरली. यावेळी सुपेश गायीला हकालण्यासाठी नदी काठावर गेला असता त्याचा पाय घसरला. तो नदीतील खोल पाण्यात पडला. शेजारील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकडे धाव घेत सुपेषला पाण्यात शोधले. तो लवकर सापडला नाही. काहीवेळाने सूपेष पाण्यावर तरंगताना दिसला असता त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

मृत्यू लोकांच्या जीवारी लागला

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोहतो येत नसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....