AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका महिन्यात दोन भावांचा मृत्यू, कुटुंबियांना धक्का, नातेवाईक म्हणतात…

ज्यावेळी तिथल्या लोकांना अपघात झाल्याची माहिती समजली. त्यावेळी तिथल्या लोकांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर पोलिसांनी तरुणांची ओळख पटवली आहे.

एका महिन्यात दोन भावांचा मृत्यू, कुटुंबियांना धक्का, नातेवाईक म्हणतात...
buldhana Image Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2023 | 2:58 PM
Share

बिहार : बिहार (Bihar) राज्यात क्राईमच्या (crime news) अधिक घटना घडतात. शुक्रवारी रात्री बाईकवरुन (bike accident) निघालेल्या दोघांना एका वाहनाने धडक दिली, त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुमहैट पूलाच्या जवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन तरुण एका लग्नासाठी गेले होते, तिथून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोणत्या गाडीची दोघांना धडक बसली याचा पोलिस शोध घेत आहेत.

लग्नातून परतत असताना झाला अपघात

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सदर ठाणे पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कर्णपुर पंचायतमधील महेशपुर वार्डमधील तरुण निवासी आहेत. मृतक चौटी शर्मा आणि सूरज कुमार कामत अशी त्या दोघांची नाव आहेत. रात्री उशिरा ते मधेपुरा जिला जिल्ह्यातील लक्ष्मीनिया गावात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. तिथून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारात ते घरी येत होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली.

त्यावेळी घरचे ढसाढसा रडले

ज्यावेळी तिथल्या लोकांना अपघात झाल्याची माहिती समजली. त्यावेळी तिथल्या लोकांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर पोलिसांनी तरुणांची ओळख पटवली आहे. त्यानंतर तरुणांच्या घरी अपघात झाल्याची माहिती दिली. दोन्ही तरुणांचे मृतदेह पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत. ज्यावेळी दोघांच्या घरी ही माहिती समजली, त्यावेळी घरचे ढसाढसा रडले.

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.