AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

आयटीआयच्या प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य
आयटीआय
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 01, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई: आयटीआयच्या प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आयटीआयच्या महाराष्ट्रातील 90 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. महाराष्ट्रात यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात यंदा आयटीआय प्रवेशांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 83 हजार 744 विद्यार्थ्यांनी शासकीय आटीआय संस्थांमध्ये तर खासगी आयटीआयमध्ये 27784 प्रवेश घेतला आहे.

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचं चित्र आहे. 2020 मध्ये आयटीआयला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला आहे.

महाराष्ट्राची सर्वाधिक प्रवेश क्षमता

राज्यात 417 शासकीय आयटीआय आहेत तर 550 खासगी आयटीआय आहेत. शासकीय आयटीआयची प्रवेश क्षमता एक लाख तर खासगी संस्थांची प्रवेश क्षमता 45 हजार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशांमध्ये वाढ झाली आहे.

आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करु शकतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थी महाआयटीआय या प्ले स्टोअरवरील अ‌ॅपचा देखील वापर करु शकतात.

इतर बातम्या:

दिवाळीपूर्वीचं फटाका फोडतोय, अजित पवार आणि पवारांच्या जावयांच्या कंपन्यात 1050 कोटी आले, किरीट सोमय्यांचा आरोप

IND vs NZ : या पराभवाचा खूप त्रास होईल; सेहवाग टीम इंडियावर बरसला, अझहरची कोचिंग स्टाफवर टीका

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

Maharashtra DVET extended Last date for ITI admissions to November 18 check details here

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?