AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma : टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरुन अनुष्का शर्मा पुन्हा ट्रोल

भारतीय टीमच्या खराब कामगिरीमुळे अनुष्का शर्मा ट्रोल. (Anushka Sharma trolls over Team India's poor performance)

Anushka Sharma : टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरुन अनुष्का शर्मा पुन्हा ट्रोल
| Updated on: Dec 20, 2020 | 1:55 PM
Share

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं नुकतच पार पडलेल्या कसोटीत खराब कामगिरी केली, त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांनी अनुष्का शर्माला यासाठी जबाबदार ठरवण्यास सुरुवात केली. आता भारतीय टीमच्या खराब कामगिरीचं खापर अनुष्काच्या डोक्यावर फोडण्यात येत आहे. मात्र आता अनुष्काचे चाहते तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आले आहेत.

खरं तर अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये भारतीय फलंदाजी अवघ्या 36 धावांवर थांबली, जो कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोर आहे. पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळविल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला केवळ 90 धावांचं लक्ष्य देऊ शकली. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमनं 2 विकेट गमावून हा डाव जिंकला.

अनुष्काला चाहत्यांनी दिला पाठिंबा भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल केवळ विराट कोहली आणि अनुष्का शर्माच ट्रोल झाले नाही तर त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले. ज्या मुलाचा अजून जन्मसुद्धा झालेला नाही. अनुष्काच्या चाहत्यांना ही गोष्ट बिलकूल आवडली नाही. लोकांनी अश्या ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.

एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी अनुष्कासोबतच तिच्या होणऱ्या बाळालाही ट्रोल केलं आहे.

एकीकडे पुन्हा एकदा अनुष्काला नेटकऱ्यांनी विनाकारण ट्रोल केलं तर दुसरीकडे असे काही लोक पुढे आले, ज्यांनी अनुष्काला पाठिंबा दिला आणि ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.