AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | टीम इंडियाची गेल्या 20 वर्षातील कसोटी सामन्यांमधील निच्चांकी धावसंख्या

अ‌ॅडिलेड कसोटीचा अपवाद वगळता टीम इंडियाने 2000 पासून कसोटी सामन्यात 4 वेळा निच्चांकी धावा केल्या आहेत.

| Updated on: Dec 20, 2020 | 1:06 PM
Share
 अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी  टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

1 / 5
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

2 / 5
न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

3 / 5
टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

4 / 5
टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या  76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.

टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या 76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.