AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल चार वर्षानंतर सोनम कपूर हिने सांगितले आनंद आहूजासोबतच्या लग्नाचे कारण

लग्नाच्या अगोदर सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत होते.

तब्बल चार वर्षानंतर सोनम कपूर हिने सांगितले आनंद आहूजासोबतच्या लग्नाचे कारण
सोनम कपूरने इतक्या कमी किंमतीत का विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट?
| Updated on: Dec 21, 2022 | 9:56 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अनिल कपूर याची लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने आॅगस्टमध्येच बाळा जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोनम हिने तिच्या बाळासोबतचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नाहीतर मुलाचे नावही तिने चाहत्यांसोबत शेअर केले. सोनम हिने बाळाचे नाव वायु ठेवले आहे. 2018 मध्ये सोनम कपूर हिने दिल्लीच्या बिझनेस मॅन आनंद आहूजा याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत होते.

आनंद आहूजा आणि सोनम कपूर यांच्या लग्नाला आता तब्बल 4 वर्ष पुर्ण होत असताना सोनम कपूर हिने अखेर खुलासा करत सांगितले की, तिने आनंद आहूजा यांच्यासोबत नेमके का लग्न केले.

Sonam Kapoor

सोनम कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद आहूजा याच्यासोबत लग्न का केले याचे कारण थेट सांगून टाकले आहे. आता सोनम कपूरची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोनम कपूर हिने वडील अनिल कपूर यांची स्तुती करणारी एक पोस्ट शेअर केलीये. यामध्ये तिने लिहिले की, डॅडी तुमची मुलगी नोटीस करते, जेंव्हा तुम्ही तुमच्या पत्नीचा हात पकडता. तुम्ही प्रेमाने तिच्या पाठीवर हात ठेवता…

तुमची मुलगी हे पण पाहते जेंव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला ऐकता आणि लक्ष देत नाहीत. जेंव्हा तुम्ही फोनवर बिझी असता तेंव्हाही ती तुम्हाला पाहते. तुमची मुलगी तुमच्याकडून ते सर्व शिकत आहे, जे तुम्ही करता…

पुढे सोनम कपूर हिने लिहिले की, म्हणूनच मी आनंद आहुजा याची निवड केली. कारण सुनिता कपूरने निवड केली होती. ही पोस्ट सोनम कपूर हिने अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांना टॅग केली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.