AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 Years Of Sholay: नाणं, क्लायमॅक्स ते अख्खं गाव..; ‘शोले’बद्दलच्या या 10 रंजक गोष्टी एकदा वाचाच!

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान यांचा 'शोले' हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतो, रडवतो आणि 50 वर्षांनंतरही मैत्रीचं महत्त्व शिकवतो. प्रेक्षकांना आजही या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि डायलॉग्स आठवतात.

50 Years Of Sholay: नाणं, क्लायमॅक्स ते अख्खं गाव..; 'शोले'बद्दलच्या या 10 रंजक गोष्टी एकदा वाचाच!
SholayImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 15, 2025 | 3:25 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जर कोणता चित्रपट अमर झाला असेल, तर तो ‘शोले’ आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांसाठी फक्त एक चित्रपट नसून, ती एक भावना आहे. जय-वीरूच्या मैत्रीचं उदाहरण असो, बसंतीचा डायलॉग असो, गब्बर सिंगची क्रूरता असो किंवा ठाकूरचा सूड असो.. ‘शोले’मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. सलीम-जावेद यांनी लिहिलेले संवाद आणि रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आज 50 वर्षांनंतरही प्रेक्षक त्याच उत्साहाने पाहतात. अनेकांना या क्लासिक चित्रपटाबद्दलची प्रत्येक गोष्ट माहीत असल्याचं वाटतं. परंतु ‘शोले’च्या पडद्यामागील काही रंजक गोष्टी फार क्वचित लोकांना ठाऊक असतील. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.