AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte: ‘अरुंधती सिंड्रोम’मुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?

सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील, अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते.

Aai Kuthe Kay Karte: 'अरुंधती सिंड्रोम'मुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?
देशमुख कुटुंब
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 11:58 AM
Share

मुंबई : आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay) ही मालिका लोकप्रियतेच्या सर्वोच्च स्थानी आहे. या मालिकेत काय घडतं, काय बिघडतं याकडे सर्वाचं लक्ष असतं.या मालिकेत सध्या अरुंधती (Arundhati) घर सोडून गेली आणि ती स्वतंत्र राहू लागली आहे. तिने तिच्या नव्या घरात प्रवेश केलाय. मात्र याच दिवशी देशमुखांच्या घरात वादळ येणार असं दिसतंय. कारण अरुंधतीने नव्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातली मंडळी तिच्या नव्या घरी जातात, हे अनिरुद्ध आणि कांचन यांना पटलेलं नाही. अप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील, अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते. इतकंच नाही तर ती अभीलादेखील अरुंधती आणि अनघाच्या विरोधात भडकावून देते. त्यामुळे ही मालिका पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागेल.

देशमुखांचं घर फुटीच्या उंबरठ्यावर

अरुंधतीने नव्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातली मंडळी तिच्या नव्या घरी जातात, हे अनिरुद्ध आणि कांचन यांना पटलेलं नाही. अप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते. इतकंच नाही तर ती अभीलादेखील अरुंधती आणि अनघाच्या विरोधात भडकावून देते. त्यामुळे ही मालिका पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागेल.

अरुंधतीने जरी नवं घर घेतलं असलं तरी या घरात प्रवेश करताना तिला जुने दिवस आठवतात. लग्नानंतर ती ज्या घरात माप ओलांडून गेली त्या घरातून तिला बाहेर पडावं लागलं. तोच सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर आला.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.

इतर बातम्या

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Poonam Pandey | पूनम पांडेचे सनसनाटी आरोप ईगोमुळे, पती सॅम बॉम्बेच्या आरोपांनी खळबळ

अमिताभ नावाचं गारुड कित्येक वर्षापासूनच आहे; नागराज उगाच म्हणत नाही माझं स्वप्न होतं…

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.