अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार शिवरायांची भूमिका, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’चा शिवजयंती विशेष भाग

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.

अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार शिवरायांची भूमिका, 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी'चा शिवजयंती विशेष भाग
अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 11:11 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती (Shivjayanti) आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अश्यातच आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत. याआधीही अमोल कोल्हेंनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवरच्या राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्वराज्यजननी जिजामाता या सोनी मराठीवरच्या मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महारांजांचं कार्य घराघरात पोहोचवलं. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारणार

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अश्यातच आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

अमोक कोल्हे यांची कारकीर्द

स्टार प्रवाहवरच्या राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्वराज्यजननी जिजामाता या सोनी मराठीवरच्या मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते.वीर शिवाजी या हिंदी मालिकेतही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं. सोबतच अमोल कोल्हे यांनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. साहेब, रंगकर्मी, राजमाता जिजाऊ, अरे आवाज कुणाचा या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. या गोजिरवाण्या घरात, ओळख यासारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय.

अमोल कोल्हे अभिनयासोबत राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. ते सध्या राष्ट्रावादीकडून शिरूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. याआधी ते शिवसेनेत होते.

संबंधित बातम्या

Poori Gal Baat Teaser : टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की…!

अनन्या पांडे झाली ‘चॉकलेट गर्ल’, पाहा तिचे खास ‘चॉकलेटी लूक’मधले फोटो…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.