AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss : वाइल्ड कार्डने बदलला पूर्णच गेम, सर्वांना ठेंगा दाखवून या स्पर्धकाने उचलली ट्रॉफी; कोण आहे तो?

Bigg Boss : 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये जेव्हा जेव्हा वाइल्ड कार्ड एण्ट्री होते, तेव्हा त्याचा गेम पूर्णपणे बदलतो. अशाच एका स्पर्धकाने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेऊन थेट ट्रॉफी आपल्या नावे केली होती.

Bigg Boss : वाइल्ड कार्डने बदलला पूर्णच गेम, सर्वांना ठेंगा दाखवून या स्पर्धकाने उचलली ट्रॉफी; कोण आहे तो?
bigg bossImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2025 | 8:26 AM
Share

‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन त्यातील हाय व्होल्टेज ड्रामा, भांडणं, मैत्री आणि प्रेमासाठी ओळखला जातो. या शोची मजेशीर बाब म्हणजे, यामध्ये सुरुवातीपासून सहभागी होणारे स्पर्धकच नाही तर वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणारेही प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बॉसचा एकोणिसावा सिझन टेलिव्हिजनवर गाजतोय. आतापर्यंत या सिझनमध्ये फक्त एकच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शाहबाज बादेशा याने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. शाहबाजची खेळीही प्रेक्षकांना आवडू लागली आहे. परंतु, तुम्हाला बिग बॉसच्या एका अशा स्पर्धकाविषयी माहीत आहे का, ज्याने शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती आणि शेवटी विजेतेपद जिंकून ट्रॉफी घरी घेऊन गेला.

बिग बॉस या शोची जादू तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु जेव्हा वाइल्ड कार्ड एण्ट्री होते, तेव्हा शोमधील ट्विस्ट अधिक रंजक होतात. देवोलीन भट्टाचार्जी, राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, सपना चौधरी यांसारख्या अनेक स्पर्धकांनी आजवर वेगवेगळ्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. परंतु बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाने संपूर्ण शोवर आपला ताबाव मिळवला होता. या स्पर्धकाचं नाव आहे एल्विश यादव.

एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद जिंकलं होतं. सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय असलेल्या या स्पर्धकाने फक्त बिग बॉसच्या प्रेक्षकांचीच मनं जिंकली नाहीत, तर हेसुद्धा सिद्ध केलं की उशिरा येणारासुद्धा सर्वांच्या पुढे जाऊ शकतो. ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो 14 जून 2023 रोजी जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला होता. हा या शोचा डिजिटल व्हर्जन होता. या सिझनचं सूत्रसंचालन सलमान खानने नव्हे तर सुनील ग्रोवरने केलं होतं. ‘बिग बॉस : लाइफ विद अ ट्विस्ट’ असा या सिझनचा थीम होता. या सिझनच्या प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना ट्विस्ट आणि टर्न्स पहायला मिळाले होते.

हा शो सुरुवातीला फक्त सहा आठवड्यांचा होता. परंतु प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून निर्मात्यांनी त्याचे आणखी दोन आठवडे वाढवले होते. त्यानंतर ग्रँड फिनालेमध्ये एल्विश यादवने ट्रॉफी आणि 25 लाख रुपये जिंकत सर्वांनाच चकीत केलं होतं. ग्रँड फिनालेमध्ये अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये चुरस रंगली होती.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट