AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वास्तव’मधील अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

'वास्तव'मधील अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड
सुनिल शेंडेImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 14, 2022 | 12:53 PM
Share

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, ऋषिकेश आणि ओमकार ही दोन मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. गांधी, सरफरोश, वास्तव यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. या चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले होते.

सुनील शेंडे यांची अंत्ययात्रा विले पार्ले इथल्या राहत्या घरातून  दुपारी 1 वाजता निघणार आहे. अंधेरीतील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोरं, ईश्वर, नरसिम्हा, निवडुंग यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.