AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी दर माहिन्याला प्रग्नेंट राहायची पण…, लग्न आणि प्रेग्नेंसीबद्दल विद्या बालनचं मोठं वक्तव्य

मुलींना लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे..., लग्नानंतर आयुष्यात होतात मोठे बदल, यावर विद्या बालन हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिच्या वक्तव्याची चर्चा

मी दर माहिन्याला प्रग्नेंट राहायची पण..., लग्न आणि प्रेग्नेंसीबद्दल विद्या बालनचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jun 12, 2025 | 2:17 PM
Share

अभिनेत्री विद्या बालन आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विद्या आता प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना विद्या बालन हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने 14 डिसेंबर 2012 मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत लग्न केलं.

विद्या बालन हिच्या लग्नाला जवळपास 13 वर्ष झाली आहे. पण अद्याप अभिनेत्री आई झालेली नाही. अशात मुलाखतीत विद्या हिने लग्नानंतर सतत मिळत सल्ल्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या बालन हिचं लग्न वयाच्या 33 व्या वर्षी झालं. लग्नानंतर लोकं अभिनेत्रीला विचारायची लग्नानंतर काय प्लानिंग आहे.

विद्या म्हणाली, ‘लोकं मला मोफत सल्ला द्यायचे. लग्नानंतर तुम्हाला बाळाला जन्म द्यायला हवा. एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी दर महिन्याला प्रग्नेंट राहात होती. माझे फोटो क्लिक केले जायचे आणि मला विचारायचे बेबी बम्प आहे का? मी उत्तर द्यायची नाही माझं पोट आहे. लोकांनी लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा लोकं तुम्हाला कायम विचारतात तुम्ही मुलांना जन्म कधी देणार…’ असं देखील विद्या म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

‘तुमच्या वैवाहित आयुष्यात कोणतीही अडचण आली की त्याचं समाधान बाळ असले. लग्न, मुलं किंवा कुटुंब कोणत्या मुलीच्या आयुष्यातील समस्यांचं समाधान असू शकत नाही…’ असं देखील विद्या म्हणाली. विद्या कायम तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विद्या कायम विनोदी अंदाजातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.