AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं हे माहित आहे, पण कोणते पदार्थ खाऊ नयेत?

उलट्या, पोटदुखी सारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांनी जास्त पाणी प्यावं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की उन्हाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळावेत. चला तर मग जाणून घेऊया.

उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं हे माहित आहे, पण कोणते पदार्थ खाऊ नयेत?
Avoid this food in summer
| Updated on: Apr 09, 2023 | 3:54 PM
Share

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. अशावेळी जर तुम्ही योग्य आहार घेतला नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते. होय, उन्हाळ्याच्या ऋतूत लोक लवकर आजारी पडतात, त्यामुळे तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी. इतकंच नाही तर उलट्या, पोटदुखी सारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांनी जास्त पाणी प्यावं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की उन्हाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळावेत. चला तर मग जाणून घेऊया.

उन्हाळ्याच्या ऋतूत खाऊ नका ‘या’ गोष्ट

मिरची मसाले

उन्हाळ्यात लोकांनी मिरची मसाले कमी करावेत. कारण ड्राय मिरची, गरम मसाला तुमच्या शरीरातील उष्णता वाढवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत मसालेदार पदार्थ कमी खावे. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या देखील उद्भवू शकते, म्हणून हे टाळले पाहिजे.

चहा-कॉफीपासून दूर राहा

उन्हाळ्याच्या ऋतूत चहा-कॉफीचे सेवन कमी करावे. कारण त्यांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढण्याचे काम होते. त्यामुळे उन्हाळ्यात चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा उसाचा रस, नारळाचे पाणी प्यावे.

लोणचे

लोकांना लोणचे खायला आवडतात. कारण लोणच्याचे सेवन केल्याने अन्नाची चव वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की लोणचे तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. कारण लोणच्यात सोडियमचे प्रमाण असते ज्यामुळे अपचन, पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात लोणच्याचे सेवन करणे टाळावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...