AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : तुम्हालाही आहे Diabetes ? जेवल्यानंतर करा ‘ही’ एक गोष्ट, कायमची मिटेल कटकट!

डायबिटीस असलेल्यांना योग्य ती पथ्य पाळावी लागतात अन्यथा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि अन्य आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळेत औषधं घेऊन पथ्यं पाळणं गरजेचं आहे.

Health : तुम्हालाही आहे Diabetes ? जेवल्यानंतर करा 'ही' एक गोष्ट, कायमची मिटेल कटकट!
DiabetesImage Credit source: Social Media
| Updated on: May 29, 2023 | 10:47 PM
Share

मुंबई : सध्याच्या काळात डायबिटीसचे पेशंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एकदा डायबिटीस झाला की आयुष्यभर लोकांचा पाठलाग काही सोडत नाहीत. मोठे वैज्ञानिकही यावर ठोस असा इलाज शोधू शकलेले नाहीयेत. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांना योग्य ती पथ्य पाळावी लागतात अन्यथा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि अन्य आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळेत औषधं घेऊन पथ्यं पाळणं गरजेचं आहे.

डायबिटीस असलेल्या लोकांनी जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर डायबिटीस असलेल्यांनी 10 ते 15 मिनिटे चाललं पाहिजे कारण चालल्यामुळे शरीरात चरबी निर्माण होत नाही आणि लठ्ठपणा टळतो. सोबतच अनेक आजारांपासून संरक्षण होतं. तसंच रात्री जेवणानंतर 2 ते 3 तासांनी झोपा त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील.

कधीही उपाशी राहू नका डायबिटीस असलेल्यांनी सतत काहीना काही खात राहीलं पाहीजे. जर तुम्हाला तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर कधीही उपाशी राहू नका. काही तासांचा गॅप ठेवत काहीना काही पदार्थ खाल्ले पाहिजेत. तसंच तुम्ही तुमच्या आहारात फळे, ड्रायफ्रूट्स, पालेभाज्या अशा हेल्थी पदार्थांचा समावेश केला पाहीजे.

व्यायाम करा डायबिटीस असलेल्या लोकांनी फक्त जेवण केल्यानंतर चालणं एवढंच पुरेसं नाहीये. अशा लोकांनी सकाळी उठल्यावर व्यायाम, योगासनं केली पाहिजेत. यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि अन्य आजारांपासूनही बचाव होतो.

Disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही घरगुती उपाय करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.