AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी खा आलेपाक; आयुष मंत्रालयाने शेअर केली रेसिपी, फायदेही सांगितले

थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात अदरकीचा (Ginger) उपयोग होतो. अनेक जण चहा तसेच भाजांचा अस्वाद वाढवण्यासाठी भाजामध्ये अदरक टाकतात. तर काही जण अदरक वाळवून त्याच्या पावडरचा वापर हा लाडू बनवण्यासाठी करतात. याचबरोबर सर्दी, खोकदा (Seasonal Health Problems) या सारख्या समस्यांवर देखील घरगुती उपाय म्हणून विविध पदार्थांसोबत अदरक दिली जाती.

सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी खा आलेपाक; आयुष मंत्रालयाने शेअर केली रेसिपी, फायदेही सांगितले
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 14, 2022 | 7:22 AM
Share

थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात आल्याचा (Ginger) उपयोग होतो. अनेक जण चहा तसेच भाजांचा अस्वाद वाढवण्यासाठी भाजामध्ये अदरक टाकतात. तर काही जण आलं वाळवून त्याच्या पावडरचा वापर हा लाडू बनवण्यासाठी करतात. याचबरोबर सर्दी, खोकदा (Seasonal Health Problems) या सारख्या समस्यांवर देखील घरगुती उपाय म्हणून विविध पदार्थांसोबत आलं दिली जाती. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील अदरकीला महत्त्वाचे स्थान आहे. याची दखल आता आयुष मंत्रालयाकडून (Ayush Ministry Of India) देखील घेण्यात आली असून, कफ, सर्दी यासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून आल्या उपयोग कसा करावा हे सांगण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या सोशल मीडिया पेजवरून आलेपाक म्हणजेच अदरकीची बर्फी तयार करून खान्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच आयुष मंत्रालयाकडून अदरक पाकाची रेसीपी देखील शेअर करण्यात आली आहे.

आलेपाकसाठी लागणारे साहित्य

आयुष मंत्रालयाच्या सेशल मिडीया पेजवरून आले पाक कसा बनवतात? त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात याची यादी देखील शेअर करण्यात आली आहे. तसेच काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अदरकची बर्फी बनवण्यासाठी गुळ, अदरक, सुंठ पावडर, तूप, इलायची, तेजपत्ता, गावरान तूप, काळे मिरे, धने पावडर, जीरा, आणि वायविडंग इत्यादी पदार्थांची आवशकता असते. या सर्व पदार्थांचे मिश्रण बनवून त्याला गुळाच्या पाकात भिजवून अदरक बर्फी आपण तयार करू शकतो.

काय काळजी घ्यावी?

आयुष मंत्रालयाने केवळ अदरक बर्फीसाठी काय काय लागते? याची यादीच दिली नाही तर त्यासोबत अदरक बर्फी खाण्याचे काय फायदे आहेत ते पन सांगितले आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अदरक बर्फी नियमित खाल्ल्याने तुमची पचनशक्ती वाढते, सर्दी, खोकला या सारख्या व्हायरल आजारापासून बचाव होतो, त्याचबरोबर तुमची भूख देखील वाढते. अनेक जण या अदरक बर्फीचे नित्यनेमाने सेवन करतात. दरम्यान अदरक ही उष्ण असल्यामुळे अदरकीच्या बर्फीचे सेवन कधी करावे कधी टाळावे याबाबतची देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अदरक ही उष्ण असल्यामुळे शक्यतो उपाशी पोटी अदरक बर्फी खाऊ नये असा सल्ला मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही दारू पित असाल तर ही माहिती अवश्य वाचा अन्यथा भविष्यात पस्तवाल… जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

Special Report | जानेवारीतच कोरोना लाट ओसरणार?

जाबांची पाने आहेत एक उत्तम आयुर्वेदिक औषध; जाणून घ्या फायदे

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा