AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव ‘असा’ करा!

उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव 'असा' करा!
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 19, 2023 | 3:15 PM
Share

मुंबई: सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. उन्हामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होतेय. उन्हामुळे लोक गंभीर आजारी पडू लागतात. उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्णतेची लाट टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा-

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

काही लोकांना खूप बाहेर फिरण्याची सवय असते. परंतु उन्हाळ्याच्या हंगामात हे टाळले पाहिजे. कारण व्यर्थ बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जरी गेलात तरी स्वत:ला कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने झाकून ठेवा. असे केल्याने तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करू शकता.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे घाला.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.