AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : या 5 आजारांचा थेट पाण्याच्या कमतरतेशी संबंध, सांधेदुखीपासून बीपीपर्यंतचा आजांराची कारण!

आपले स्नायू देखील कमकुवत होतात. तर आता पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणत्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : या 5 आजारांचा थेट पाण्याच्या कमतरतेशी संबंध, सांधेदुखीपासून बीपीपर्यंतचा आजांराची कारण!
Image Credit source: freepik
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 06, 2023 | 11:15 PM
Share

मुंबई : आज-काल धावपळीच्या जगात बहुतेक लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मग ते वेळेवर खात नाहीत किंवा वेळेवर पाणी देखील पीत नाहीत. आजकाल बहुतेक लोक पाणी खूप कमी प्रमाणात पितात. मग कामात व्यस्त असताना ते पाणी पिणे देखील विसरून जातात. पण पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाणी कमी पिल्यामुळे त्याचा आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेची संबंधित समस्या, हृदयाशी संबंधित समस्या किंवा मूत्रपिंडाची समस्या अशा अनेक समस्या निर्माण होतात.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते तेव्हा आपल्या शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. तसेच पाणी कमी पिल्यामुळे बीपी कमी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शरीरात मुबलक प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे. तर प्रत्येकाने दररोज जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे जेणेकरून या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

बहुतेक लोकांना पाणी कमी पिल्यामुळे मुतखड्याची समस्या निर्माण होते. मुतखड्याची समस्या निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोट दुखते. तसेच याचा तुमचा किडनीवर देखील परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या मूत्रपिंडातील विषारी पदार्थ नीट साफ होत नाहीत. ते मूत्रपिंडात जमा होतात, त्यामुळे मुतखड्याचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे या समस्येपासून सुटका हवी असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीरात पाणी असणे भरपूर गरजेचे आहे. जर तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर इलेक्ट्रोलाईटची देखील कमतरता असते. यामुळे तुम्हाला झटके येण्याची शक्यता असते. शरीरात पाणी कमी असल्यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत पोटॅशियम, सोडियम योग्य प्रकारे पोहोचत नाही. त्यामुळे तुमच्या मेंदूची क्रिया देखील बिघडते. त्यामुळे तुम्हाला झटके येण्याची शक्यता जास्त असते. तर शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद