AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा ‘या’ गोष्टी!

लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा 'या' गोष्टी!
food for weakness
| Updated on: Jun 28, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं.

अशक्तपणा दूर करण्यासाठी खा ‘या’ गोष्टी –

सप्लीमेंट्स

जर तुमचे शरीर खूप पातळ असेल आणि तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. यानंतर आपण काही पूरक आहार घ्यावा. असे केल्याने अशक्तपणा दूर होईल. डॉक्टरांशी संपर्क करून सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करावा.

हिरव्या भाज्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही कमजोरीवर सहज मात करू शकता.

प्रथिने

कुपोषणाची समस्या असल्यास प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कारण प्रथिने शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतात, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. यासाठी तुम्ही आहारात अंडी, चीज, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

फळे

अशक्तपणा दूर करायचा असेल तर ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे आहारात केळी, लिची, सफरचंद, डाळिंब या फळांचे सेवन करावे. असे केल्याने तुम्ही कमकुवतपणावर मात करू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.