AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा

तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा
tulsi water
| Updated on: Aug 20, 2023 | 7:49 PM
Share

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणूनच आपण बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप पाहू शकता. आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या वनस्पतीला खूप प्राधान्य दिले जाते. तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

1.प्रतिकारशक्ती वाढते

तुळशीच्या पानांचे पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. विशेषत: बदलत्या ऋतूत तुळशीच्या पाण्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो

2. डिटॉक्सिफिकेशन

जर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स जास्त वाढले तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात, सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होईल.

3. कॅन्सर

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो, यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होतो.

4. सर्दीचा धोका कमी

जे लोक रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पितात, त्यांना सर्दीचा धोका कमी असतो. ही रेसिपी शतकानुशतके आजमावून पाहिली जात आहे.

5. मानसिक आरोग्य चांगलं

तुळस मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते हे सर्वांनाच माहित नसते. याचे पाणी प्यायल्याने मन शांत राहते आणि तणाव आणि चिंता दूर होते

6. पचन चांगले होते

सध्याच्या युगात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय अस्वास्थ्यकर झाल्या आहेत, ज्यामुळे आपल्या पोटाला त्रास सहन करावा लागतो. काहीही न खाता तुळशीचे पाणी प्यायल्यास पचन चांगले होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी कमी होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.