AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा

तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा
tulsi water
| Updated on: Aug 20, 2023 | 7:49 PM
Share

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणूनच आपण बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप पाहू शकता. आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या वनस्पतीला खूप प्राधान्य दिले जाते. तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

1.प्रतिकारशक्ती वाढते

तुळशीच्या पानांचे पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. विशेषत: बदलत्या ऋतूत तुळशीच्या पाण्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो

2. डिटॉक्सिफिकेशन

जर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स जास्त वाढले तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात, सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होईल.

3. कॅन्सर

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो, यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होतो.

4. सर्दीचा धोका कमी

जे लोक रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पितात, त्यांना सर्दीचा धोका कमी असतो. ही रेसिपी शतकानुशतके आजमावून पाहिली जात आहे.

5. मानसिक आरोग्य चांगलं

तुळस मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते हे सर्वांनाच माहित नसते. याचे पाणी प्यायल्याने मन शांत राहते आणि तणाव आणि चिंता दूर होते

6. पचन चांगले होते

सध्याच्या युगात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय अस्वास्थ्यकर झाल्या आहेत, ज्यामुळे आपल्या पोटाला त्रास सहन करावा लागतो. काहीही न खाता तुळशीचे पाणी प्यायल्यास पचन चांगले होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी कमी होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.