तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल

तुमचे लटकलेले पोट कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी जर तुम्ही घेत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. जिरे पाणी हे कमी-कॅलरीयुक्त पेय आहे.

तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल
empty stomachImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:10 PM

मुंबईः कोणत्याही व्यक्तीला आपला बांधा सुडौल असावा असं नेहमीच वाटतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सल्ला देत आहोत. तुम्हालाही तुमचे लटकणारे पोट (stomach) कमी करायचे असेल, तर सकाळी तुम्ही जी पेय (Drinks) घेता त्यामध्ये काही पेयांचा समावेश करा. त्यामुळे तुमचे लटकणारे पोट नक्की कमी होईल. यासाठीच आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत जे तुम्हा रिकाम्या पोटी (empty stomach) घ्यायचे आहे. पोटाच्या लठ्ठपणामुळे जगातील अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु ते कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही सकाळच्या पेयांचा समावेश करावा लागणार आहे. ज्यामुळे लटकलेले पोट सहज कमी होऊ शकते.

आम्ही तुम्हाला जे पेय सांगणार आहे त्याचा फायदा तुमचे वजन कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच शरीरातील एकूण चरबी कमी करण्यासही मदत होते. असे मानले जाते की सकाळी या पेयांचे सेवन करणे सर्वात फायदेशीर आहे. कारण हीच वेळ असते जेव्हा तुमची चयापचय क्रिया शिखरावर असते.

जिऱ्याचे पाणी पिऊ शकता

तुमचे लटकलेले पोट कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी जर तुम्ही घेत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. जिरे पाणी हे कमी-कॅलरीयुक्त पेय आहे. जे पचन सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. हे पेय बनवण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचे जिरे टाका आणि रात्रभर राहू द्या. पेय गाळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घ्या.

पेयांमध्ये बडीशेपचे पाण्याचा समावेश

सकाळच्या पेयांमध्ये बडीशेपचे पाण्याचाही समावेश करा. हे पेय शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफायिंग प्रभावी आहे. बडीशेप चयापचय वाढवण्यास मदत करते. या बडीशेपचे पाणी बनवण्यासाठी एक चमचा एका बडीशेपच्या बिया पाण्यात मिसळून रात्रभर ठेवा, आणि हेच पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून प्यावे.

अजवाईन हे पचन सुधारते

आपला आहार झाली की, त्याच्या चयापचयची प्रक्रिया सगळ्यात जास्त जलद आणि चांगली होते ती अजवाईच्या बियांमुळे. अजवाईन हे खरं तर पचन सुधारते आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते असे मानले जाते. पेय बनवण्यासाठी दोन चमचे भाजलेले कॅरमचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. यानंतर, हे मिश्रण गाळून घ्या किंवा चांगले मिसळा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करा.

संबंधित बातम्या

Health : रिकाम्या पोटी तूप खाण्याचा आयुर्वेदाचा सल्ला! चला जाणून घेऊयात फायदेच फायदे!

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

PHOTO | पुरुषांना 30 वर्षांनंतर या समस्यांचा असतो धोका, जाणून घ्या याबद्दल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.