AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारk शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रोज ताजे अन्न खावे लागेल. त्यासोबत व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, तुम्ही रोज फास्टफूड खाणे टाळा.

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 6:00 AM
Share
निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारk शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रोज ताजे अन्न खावे लागेल. त्यासोबत व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, तुम्ही रोज फास्टफूड खाणे टाळा. त्याऐवजी तुम्हाला फळे, भाज्या, दूध, कडधान्ये, अंडी खावे लागेल. खालील काही पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा आणि निरोगी राहा.

निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारk शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रोज ताजे अन्न खावे लागेल. त्यासोबत व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, तुम्ही रोज फास्टफूड खाणे टाळा. त्याऐवजी तुम्हाला फळे, भाज्या, दूध, कडधान्ये, अंडी खावे लागेल. खालील काही पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा आणि निरोगी राहा.

1 / 5
सध्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये सूपचा देखील समावेश करा. मात्र, शक्यतो घरीच सूप तयार करा बाहेरील आणणे टाळाच.

सध्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये सूपचा देखील समावेश करा. मात्र, शक्यतो घरीच सूप तयार करा बाहेरील आणणे टाळाच.

2 / 5
फ्रूट सॅलड अननस, पपई, टरबूज, किवी, हे सर्व एकत्र चांगले मिसळा. यावेळी संत्र्याचा रस आणि मध मिसळून बनवलेला फ्रूट सॅलड खा. हे सॅलड आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

फ्रूट सॅलड अननस, पपई, टरबूज, किवी, हे सर्व एकत्र चांगले मिसळा. यावेळी संत्र्याचा रस आणि मध मिसळून बनवलेला फ्रूट सॅलड खा. हे सॅलड आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

3 / 5
1 कप सफरचंद काप, द्राक्षे 2 वाटी कापून, थोडे मीठ, मध दोन चमचे आणि वर मिरपूड टाका. सर्व नीट मिक्स करून दुपारी हे खा.

1 कप सफरचंद काप, द्राक्षे 2 वाटी कापून, थोडे मीठ, मध दोन चमचे आणि वर मिरपूड टाका. सर्व नीट मिक्स करून दुपारी हे खा.

4 / 5
गाजर-संत्र्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा रस दररोज प्यायला हवा. मात्र, ताजा असतानाच प्या.

गाजर-संत्र्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा रस दररोज प्यायला हवा. मात्र, ताजा असतानाच प्या.

5 / 5
Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?