AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..

पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या दाैऱ्यावर रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. काही महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 29, 2026 | 12:13 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानची राजधानी बश्लेक येथे होणाऱ्या 26 व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी दिसले. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान या दाैऱ्यावर नरेंद्र मोदी आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हा दाैरा त्यांच्यासाठी किती जास्त महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हा दाैरा आशियामध्ये भारताची मजबूत भागीदारीसाठी हा दाैरा महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी अगोदर ताशंकदला पोहोचतील. तिथे ते राष्ट्रपती शाैकत मिर्जियोयेव यांची भेट घेतील. हे शहर भारताच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. 10 जानेवारी 1966 मध्ये ताशकंदमध्ये करार झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच भारताला मोठा धक्का बसला होता.

ताशकंद सेवियत यूनियनमध्ये होता. त्यावेळीचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अयूब खान पोहोचले होते. सेवियत संघचे पंतप्रधान एलेक्सेई कोजिगिन यांनी मध्यस्थी केली होती. ताशकंद करारासाठी लालबहादुर शास्त्री यांच्यावर मोठा दबाव होता. ठिथवाल आणि हाजी परिसर पाकिस्तानला परत देणे भारतासाठी सर्वात कठीण काम होते.

11 जानेवारी रोजी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. हेच नाही तर कुलदीप नैयर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, पाकिस्तानला हे दिल्यानंतर शास्त्रींची पत्नी त्यांच्यावर नाराज होती आणि त्यांना बोलतही नव्हती. या दाैऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, काही वर्षांचा विचार केला असता भारत-उज्बेकिस्तान यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण टप्प्यात आहे.

व्यापार, डिजिटल संपर्क, संरक्षण याबाबत चर्चा करण्यास इच्छुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. महत्वाची भागीदारी या दाैऱ्यात होऊ शकतात. अलीकडच्या काळात भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीत लक्षणीय प्रगती झाली आहे. पंतप्रधान उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांची भेट घेतील. त्यानंतर दोन्ही देशात नक्की कोणकोणते करार झाले हे स्पष्ट होईल.

Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप