देशातील रोजगारीचा दर घटला; बेरोजगारीचा दर घटून 7.6 वर आला; कर्नाटक, गुजरातमध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी

मुंबईः देशाची अर्थव्यवस्था (Economy)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, आणि त्या बरोबरच देशातील बेरोजगारीची टक्केवारीही आता घटत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सीएमआयईच्या मतानुसार फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ही 8.10 होती, तर मार्च महिन्यात हिच आकडेवारी घटल्याने 7.6 टक्के झाली आहे. 2 एप्रिल […]

देशातील रोजगारीचा दर घटला; बेरोजगारीचा दर घटून 7.6 वर आला; कर्नाटक, गुजरातमध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी
भारतातील बेरोजगारीच्या दरात घसरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 8:53 PM

मुंबईः देशाची अर्थव्यवस्था (Economy)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, आणि त्या बरोबरच देशातील बेरोजगारीची टक्केवारीही आता घटत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सीएमआयईच्या मतानुसार फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ही 8.10 होती, तर मार्च महिन्यात हिच आकडेवारी घटल्याने 7.6 टक्के झाली आहे. 2 एप्रिल रोजी ही टक्केवारी घटल्याने 7.5 टक्केवारीवर आली आहे. शहर परिसरातील बेरोजगारीची टक्केवारी ही 8.5 टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारीची टक्केवारी ही 7.1 टक्के झाली आहे. भारतातील सांख्यिकीय विभागातील एका माजी अधिकारी आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सांगितले की, बेरोजगारीचा दर सध्या घटत आहे. मात्र भारतासारख्या गरीब देशाच्या दृष्टीने ही टक्केवारी तशी कमीच आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर

देशातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते, बेरोजगारीचाही दर कमी होत आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून ही आकडेवारी सांगण्यात आली आहे. त्यांच्या मतानुसार बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 8.10 टक्के होता तर मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर घटून 7.6 झाला आहे.

ग्रामीण भारतात परिस्थिती गंभीर

हरियाणा सरकारने सांगितले की, भारतासारख्या गरीब देशातील ही बेरोजगारीची टक्केवारी कमी झाली असली तरी, त्या भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. तर ग्रामीण भागातील तरुण ही बेरोजगारी सहन करु शकणार नाहीत. त्यामुळेच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचे खाण्यापिण्याचे प्रश्न मिठला की तो कोणतेही काम करण्यास तयार होत आहे.

सर्वाधिक आकडेवारी हरियाणात

बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात बेरोजगारीची आकडेवारी हरियाणामध्ये 26.7 टक्के होती. तर त्यानंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये 25-25 टक्के होती. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर हा 14.4, त्रिपुरामध्ये 14.1 पश्चिम बंगाल 5.6 टक्के राहिला आहे. तर एप्रिल 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 7.97 टक्के होता. मागील वर्षी मे महिन्यात हा दर 11.84 टक्क्यांवर पोहचला होता. तर मार्च 2022 मध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा हा दर 1.8-1.8 टक्के एवढाच होता.

संबंधित बातम्या

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

इंदिरा गांधींच्या 75 किलोच्या चांदीचा वारसदार कोण?; सध्या या चांदीची किंमत आहे ‘एवढी’

Raj Thackeray Speech : बेरोजगारी-महागाई विसरून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली? यशोमती ठाकूर यांचा खोचक सवाल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.