AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. […]

पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार, भारताने एकाचवेळी पाच चौक्या उडवल्या
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pok) मध्ये भारतीय वायूनसेनेकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक हल्ल्यानंतर भारतीय सीमेवर (LoC)  तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून काल रात्रीपासून गोळीबार करण्यात येत आहे. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने टँकचाही वापर केला. यामध्ये 10 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्याला भारतीय जवानांकडूनही चोख असे प्रत्युत्तर मिळत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे पाच सैनिक मारले आहेत. यासोबतच पाकिस्तानच्या पाच चैक्या उडवल्या आहेत.

बालाकोट, चकोटसह 13 दहशतवादी तळावर एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर शस्त्रसंधीच उल्लंघन मंगळवारी रात्रीपासून आणि बुधवारी सकाळीही करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून मनजोत पुंछ, नौशेरा राजौरी, अखनूर आणि सियालकोट सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे. भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक होत टँकचा वापर केला.

पाकिस्तानच्या पाच चौक्या भारतीय जवानांनी उडवून लावल्या आहेत. यामुळे पाकिस्तान आणखी आक्रमक होत सतत गोळीबार करत आहे. यामध्ये पाकिस्तानचे पाच सैन्यही मारले गेले आहेत, तर काहीजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गोळीबार सुरु असल्याने सीमेरेषेपासून पाच किमी अतंरावर असलेल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच पाचवी ते सातवी पर्यंतची परीक्षाही रद्द करण्यात आल आहे.

पंजाबमध्ये तणाव

पंजाब येथील भारतीय सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सीमारेषेचा दौरा करणार आहेत. सीमा रेषेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा