AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेचार वर्षांपासून वरसावे गावातील सार्वजनिक तलाव चोरीला

सार्वजनिक ठिकाणची वाहने, वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत (Lake theft in Mira Bhayandar) असतात.

साडेचार वर्षांपासून वरसावे गावातील सार्वजनिक तलाव चोरीला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 13, 2020 | 9:43 PM
Share

ठाणे : सार्वजनिक ठिकाणची वाहने, वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत (Lake theft in Mira Bhayandar) असतात. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील वरसावे गावातील चक्क सार्वजनिक तलावच चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांकडून या तलावाचा शोध घेण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून होत आहे. मात्र सरकारी यंत्रणेकडून त्यांच्या तक्रारीची दखलच घेण्यात (Lake theft in Mira Bhayandar) आलेली नाही.

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वरसावे गाव आहे. या वरसावे गावातील तलावच चोरीला गेला आहे. वरसावे गावातील सर्वे क्रमांक 90 मधील 8 गुंठे ही जागा सार्वजनिक तलाव असल्याची नोंद महसूल विभागात आहे.

गावातील रहिवासी आणि विशेष करुन आदिवासी अनेक वर्षांपासून या तलावाचा वापर करत होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून तलाव दिसेनासा झाला आहे. सार्वजनिक तलाव अथवा नैसर्गिक नाले बुजविण्यास मनाई असतानाही वरसावे गावातील या तलावात बेधडकपणे माती भराव करुन तो बुजविण्यात आला आहे.

तलाव एप्रिल 2016 रोजी चोरीला गेला आहे. तेव्हापासून याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी, महसूल विभागाकडे तसेच काशिमिरा पोलीस ठाण्यात केल्या आहेत. या तलाव हरवल्याच्या प्रकरणाची तलाठ्यामार्फत चौकशी करुन चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

चोरीला गेलेला हा तलाव परत मिळावा यासाठी ग्रामस्थ गेल्या चार वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु सरकारी यंत्रणांनी त्यांना दाद दिलेली नाही. संबंधित विभागाकडे याची माहिती नेल्याचं प्रयत्न केले. परंतु कॅमेरासमोर कोणी बोलायला तयार नाही.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला