AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HISTORY : कधी काळी भारतावर राज्य करत होते, मुघलांचे वंशज आज आहेत तरी कुठे?

मुघल घराण्याला एक प्रचंड मोठा असा इतिहास आहे. पण, त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत? ते काय करतात? त्यांची परिस्थिती कशी आहे? त्याचे कारण काय? हलाखीचे जीवन जगण्याची, कधी काळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या मुघल घराण्यातील वंशजांवर पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो यावरूनच त्या घराण्याची किती वाताहत झाली आहे याची कल्पना येते.

HISTORY : कधी काळी भारतावर राज्य करत होते, मुघलांचे वंशज आज आहेत तरी कुठे?
MUGHAL EMPIRE KINGS
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: May 13, 2024 | 6:01 PM
Share

मुंबई : देशात अनेक राजघराणी अजूनही नांदत आहेत. जेव्हा 1948 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात 565 संस्थाने होती. मात्र, त्या संस्थानात एका महत्वाचे घराणे कुठेच नव्हते. हे घराणे म्हणजे भारतावर तब्बल 330 वर्षाहून अधिक काळ राज्य करणारे मुघल घराणे. महाराष्ट्रात पहायला गेल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्थापन झालेल्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही राजघराण्यांना अजूनही मान मिळत आहे. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर यांची राजघराणीही अजून टिकून आहेत. इंदोर, ग्वाल्हेर येथे त्यांची स्वतःची सत्ता आहे. त्यांना मानमरातब मिळत आहे. मुघलांनी उत्तर भारतात अनेक शहरे वसविली. लाल किल्ला, ताजमहाल सारख्या वास्तू त्यांनी उभ्या केल्या. मुघल घराण्याला एक प्रचंड मोठा असा इतिहास आहे. पण, त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत? ते काय करतात? त्यांची परिस्थिती कशी आहे? त्याचे कारण काय? हलाखीचे जीवन जगण्याची, कधी काळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या मुघल घराण्यातील वंशजांवर पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो यावरूनच त्या घराण्याची किती वाताहत झाली आहे याची कल्पना येते. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य