AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adivasi Hair Oil: ‘आदिवासी तेला’ची एवढी क्रेझ का? टक्कल जाऊन पुन्हा केस उगवतात का? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

सोशल मीडियावर तुम्हाला एकदा तरी 'आदिवासी तेला'ची जाहिरात दिसलीच असेल. मोठमोठे सेलिब्रिटी या तेलाची इतकी जाहिरात का करत आहेत, या तेलाचा इतका गवगवा का होतोय, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. त्यांचीच उत्तरं या लेखात दिली आहेत..

Adivasi Hair Oil: 'आदिवासी तेला'ची एवढी क्रेझ का? टक्कल जाऊन पुन्हा केस उगवतात का? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
Adivasi hair oil Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 02, 2024 | 1:11 PM
Share

हल्लीच्या काळात टक्कल पडणं ही एक सामान्य समस्या झाली आहे. केस गळणं आणि टक्कल पडणं या समस्या आता केवळ वयोवृद्धांशी संबंधित राहिलेल्या नाहीत. बदलती जीवनशैली, पोषकतत्त्वांच अभाव किंवा अनुवांशिक कारणांमुळे ऐन तारुण्यातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडल्याची समस्या जाणवते. यावर मार्केटमध्ये हजारो प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मग ते हेअर ऑइल असो, शाम्पू असो, सिरम असो किंवा मसाजचं एखादं साधन असो.. डोक्यावर पुन्हा नव्याने केस उगवण्याची किंवा टक्कल घालवण्याची हमी देत हे प्रॉडक्ट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यातही महागडे प्रॉडक्ट्स किंवा तेल वापरून टक्कल पूर्णपणे गेल्याचं किंवा नव्याने केस उगवल्याची उदाहरणं फारच क्वचित पहायला मिळतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये ‘आदिवासी हेअर ऑइल’ची विशेष चर्चा पहायला मिळतेय. या हेअर ऑइलची जाहिरात मोठमोठे सेलिब्रिटीही करू लागल्याने अनेकजण त्याकडे आकर्षित झाले आहेत. हे आदिवासी हेअर ऑइल आहे तरी काय, त्याची जाहिरात इतके मोठे सेलिब्रिटी का करत आहेत, हे तेल खरंच टक्कल घालवण्यावर आणि केस गळण्याच्या समस्येवर परिणामकारक आहे का, या तेलाच्या नावाने ग्राहकांची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.