AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!

काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!
Hot foodImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 15, 2023 | 6:30 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक वेळेअभावी गरम अन्न किंवा पुन्हा गरम करून अन्न खातात. परंतु असे करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. इथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नयेत?

बटाटा – बटाटे बहुतेक प्रत्येक भाजीमध्ये वापरले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे पुन्हा गरम करून कधीही खाऊ नयेत, याचे कारण असे आहे की जेव्हा आपण पुन्हा बटाटे गरम करून खाता तेव्हा त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे बटाटे कधीही गरम करून खाऊ नयेत.

अंडे –अंडे पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. कारण अंड्यात नायट्रोजन चे प्रमाण जास्त असते , जे गरम केल्यावर नायट्रोजन तयार होण्यास सुरवात होते . अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतो.

भात – प्रत्येक घरात भात खाल्ला जातो. पण जर तुम्हालाही डाळीत शिळे भात मिसळून खाण्याची सवय असेल तर आजच ते खाणे बंद करा. कारण भात गरम करून खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

चिकन – चिकन पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि ते विषारी रूप धारण करू लागते. त्यामुळे चिकन पुन्हा गरम करून खाऊ नका.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.