AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!

काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!
Hot foodImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 15, 2023 | 6:30 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक वेळेअभावी गरम अन्न किंवा पुन्हा गरम करून अन्न खातात. परंतु असे करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. इथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नयेत?

बटाटा – बटाटे बहुतेक प्रत्येक भाजीमध्ये वापरले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे पुन्हा गरम करून कधीही खाऊ नयेत, याचे कारण असे आहे की जेव्हा आपण पुन्हा बटाटे गरम करून खाता तेव्हा त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे बटाटे कधीही गरम करून खाऊ नयेत.

अंडे –अंडे पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. कारण अंड्यात नायट्रोजन चे प्रमाण जास्त असते , जे गरम केल्यावर नायट्रोजन तयार होण्यास सुरवात होते . अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतो.

भात – प्रत्येक घरात भात खाल्ला जातो. पण जर तुम्हालाही डाळीत शिळे भात मिसळून खाण्याची सवय असेल तर आजच ते खाणे बंद करा. कारण भात गरम करून खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

चिकन – चिकन पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि ते विषारी रूप धारण करू लागते. त्यामुळे चिकन पुन्हा गरम करून खाऊ नका.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.