AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!

काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!
Hot foodImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 15, 2023 | 6:30 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक वेळेअभावी गरम अन्न किंवा पुन्हा गरम करून अन्न खातात. परंतु असे करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. इथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नयेत?

बटाटा – बटाटे बहुतेक प्रत्येक भाजीमध्ये वापरले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे पुन्हा गरम करून कधीही खाऊ नयेत, याचे कारण असे आहे की जेव्हा आपण पुन्हा बटाटे गरम करून खाता तेव्हा त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे बटाटे कधीही गरम करून खाऊ नयेत.

अंडे –अंडे पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. कारण अंड्यात नायट्रोजन चे प्रमाण जास्त असते , जे गरम केल्यावर नायट्रोजन तयार होण्यास सुरवात होते . अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतो.

भात – प्रत्येक घरात भात खाल्ला जातो. पण जर तुम्हालाही डाळीत शिळे भात मिसळून खाण्याची सवय असेल तर आजच ते खाणे बंद करा. कारण भात गरम करून खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

चिकन – चिकन पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि ते विषारी रूप धारण करू लागते. त्यामुळे चिकन पुन्हा गरम करून खाऊ नका.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.