AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

COVID-19 : कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय? जाणून घ्या काय करावे

कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांना कमजोरी जाणवते. यासाठी व्यायामासोबतच योग्य आणि सकस आहार घेणेही फार महत्वाचे आहे. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)

COVID-19 : कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय? जाणून घ्या काय करावे
कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय?
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: | Updated on: Apr 30, 2021 | 7:02 AM
Share

नवी दिल्ली : भारतात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. तथापि, अनेक रुग्ण धैर्याने या धोकादायक व्हायरसमधून मुक्त होत आहेत. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण अतिशय काळजी घेत आहे. तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांना कमजोरी जाणवते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यास दोन आठवडे लागतात, तर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यास तार आठवडे लागतात. यासाठी व्यायामासोबतच योग्य आणि सकस आहार घेणेही फार महत्वाचे आहे. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)

भाज्या खा

भाज्यांमध्ये विटामीन आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असते, जे आपल्या शरीरात उर्जा निर्माण करते. यासाठी हंगामी भाज्यांचे भरपूर सेवन करा. यामुळे आपल्या शरीरातील विटामीनचे प्रमाण संतुलित राहते.

फळे खा

आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.

पाणी प्या

पाणी हे शरीरासाठी वरदान आहे. जेव्हा तुम्ही रिकव्हर होत असता तेव्हा आपले डिहायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आपण नारळ पाणी, सरबत ही पिऊ शकता.

गरम दूध प्या

दूध शरीरासाठी लाभदायी मानले जाते. दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोज रात्री झोण्यापूर्वी दूधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे आपली हाडे मजबूत होतील.

एँटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनयुक्त भोजन खा

अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होईल.

व्यायाम करा

सकस आहारासोबतच शरीरासाठी व्यायमही तितकाच गरजेचा आहे. श्वासोच्छवास चांगले ठेवण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करा. (Feeling weak after corona infection is cured, know what to do)

इतर बातम्या

बाळासाहेब ठाकरेंवरुन राष्ट्रवादी-भाजपत ‘ट्विट वॉर’, रोहित पवार म्हणतात “राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल”

IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली